राजकारण

प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेत यायला पाहिजे; कोण म्हणाले असं?

ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी केली असली तरी अद्यापही इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळाले नाही.

Published by : Siddhi Naringrekar

ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीने हातमिळवणी केली असली तरी अद्यापही इंडिया आघाडीमध्ये स्थान मिळाले नाही. इंडिया आघाडीत सहभागी होण्याची इच्छा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. यातच प्रकाश आंबेडकरांना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी 'भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण मिळाल्याची माहिती समोर येत आहे.

यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, वंचित व काँग्रेसची विचारधारा एकच आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी भारत जोडो यात्रेत व इंडिया आघाडीत देखील सहभागी झाले पाहिजे. अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली. सर्व धर्म समभाव व संविधानाचे पाईक आम्ही व वंचित आहे. असंही ठाकूर यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल

Eknath shinde On Thackeray vijayi melava : "...त्यासाठी मनगटात जोर लागतो", ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Raj Thackeray : भाषणानंतर राज ठाकरेंनी व्यक्त केली होती दिलगिरी, कारण ऐकून बसेल धक्का...

Devendra Fadanvis On Vijayi Melava : विजयी मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मानले खोचक आभार ; म्हणाले, "मला जबाबदार धरलं त्यासाठी..."