Admin
क्रीडा

IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाचा भारतावर नऊ गडी राखून दणदणीत विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या आजचा तिसरा सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवला गेला.

Published by : Siddhi Naringrekar

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या आजचा तिसरा सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवला गेला. यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 9 गटी राखत विजय झाला आहे. विजयासाठी केवळ ७६ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताचा दुसरा डाव केवळ १६३ धावांवर संपुष्टात आला. लायनने भारताचे ८ गडी बाद केले.

लाबुशेन आणि हेड यांनी अनुक्रमे २८ आणि ४९ धावा करून ते नाबाद राहिले. केवळ अश्विनला १ गडी बाद करता आला.चेतेश्वर पुजाराने झुंजार अर्धशतक करत ५९ धावा केल्या.

तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी अवघ्या ७६ धावांची आवश्यकता होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताच्या दोन्ही फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी केली. मात्र बॉर्डर-गावसकर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतावर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Elphinstone Bridge : "मुंबईकरांनो, एल्फिन्स्टन पुलासंदर्भात महत्त्वाची माहिती; कोणते रस्ते सुरु कोणते बंद जाणून घ्या...

Uddhav Thackeray : “नीरज चोप्राला देशद्रोही म्हणणारे ...” – उद्धव ठाकरेंचा सवाल

Ghatkopar Accident : घाटकोपरमध्ये भरधाव मोटारगाडीचा अपघात; पदपथावर झोपलेले तिघे जखमी

Bhushan Gavai : सरन्यायाधीश भूषण गवईंचं फटाक्यांवरील देशव्यापी बंदीबाबत मत, म्हणाले....