Admin
क्रीडा

IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलियाचा भारतावर नऊ गडी राखून दणदणीत विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या आजचा तिसरा सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवला गेला.

Published by : Siddhi Naringrekar

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या आजचा तिसरा सामना हा इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवला गेला. यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर 9 गटी राखत विजय झाला आहे. विजयासाठी केवळ ७६ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताचा दुसरा डाव केवळ १६३ धावांवर संपुष्टात आला. लायनने भारताचे ८ गडी बाद केले.

लाबुशेन आणि हेड यांनी अनुक्रमे २८ आणि ४९ धावा करून ते नाबाद राहिले. केवळ अश्विनला १ गडी बाद करता आला.चेतेश्वर पुजाराने झुंजार अर्धशतक करत ५९ धावा केल्या.

तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला विजयासाठी अवघ्या ७६ धावांची आवश्यकता होती. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा भारताच्या दोन्ही फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी केली. मात्र बॉर्डर-गावसकर चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतावर ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Janasuraksha Bill : विरोधकांच्या सभात्यागानंतरही विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर

Indian Coast Guard : अंदमान समुद्रात भारतीय तटरक्षक दलाची धाडसी कारवाई; 'Sea Angel' नौकेचे यशस्वी बचाव अभियान

Chhatrapati Sambhajinagar : धनगर विद्यार्थ्यांच्या शिक्षण योजनेत भ्रष्टाचार; दोन शाळांची मान्यता रद्द, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई

Latest Marathi News Update live : जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर