व्हिडिओ

बियाणांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेतकऱ्यांचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

अकोल्यात शेतकरी आपल्या पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी सध्या रात्रीपासून कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावत आहेत.

Published by : Team Lokshahi

अकोल्यात शेतकरी आपल्या पसंतीच्या कापसाच्या बियाण्यांसाठी सध्या रात्रीपासून कृषी सेवा केंद्रासमोर रांगा लावत आहेत. तरी सुद्धा कापसाच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. यंदा उत्पादन निष्फळ झाल्याने पुरवठा कमी होत असल्याचं स्पष्टीकरण दुकानदार देत आहे. मात्र बियाण मिळत नसल्याने शेतकरांच्या संयमाचा बांध फुटला. शेतकरी रात्रीपासून विविध दुकानासमोर रांगेत उभे राहून सुद्धा बियाण न मिळाल्याने सुमारे 12 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला बियाण्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच जास्त दराने सुद्धा बियाणं विकल्या जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Team India's New Jersey Sponsor : टीम इंडियाच्या जर्सीवर 'ड्रीम 11' नाही तर आता ही स्पॉन्सर म्हणून दिसणार 'ही' कंपनी

Dhanashree Verma : घटस्फोटानंतर धनश्री वर्माच्या गळ्यात कोणाच्या नावाचं मंगळसूत्र? फोटोने वेधलं लक्ष

Latest Marathi News Update live : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

Operation Sindoor : मसूद अजहरच्या कुटुंबाचा अंत! "अन् कुटुंबाचे तुकडे-तुकडे झाले" जैश कमांडरचा मोठा खुलासा