कधी ग्राहकांना तर कशी शेतकऱ्यांना रडवणारा कांद्याने आता शेतकऱ्यांच्या डोळ्यात आश्रू आणले आहे. कांद्याच्या दरात प्रचंड घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांवर कांदा फेकण्याची वेळ आली आहे. यामुळे लोकशाहीच्या CM मला तुमच्याशी बोलायचं विशेष कार्यक्रमात शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.