व्हिडिओ

Agro News : राज्यात सरासरीच्या 32 टक्केच रब्बीची पेरणी

दुष्काळाचा रब्बीच्या पेरण्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यात सरासरीच्या 32 टक्केच रब्बीची पेरणी झालेली आहे.

Published by : Team Lokshahi

दुष्काळाचा रब्बीच्या पेरण्यांना मोठा फटका बसला आहे. राज्यात सरासरीच्या 32 टक्केच रब्बीची पेरणी झालेली आहे. दुष्काळामुळं रब्बीचं उत्पादनही घटलेलं आहे. गहू, मका, ज्वारी, हरभऱ्याचं उत्पादन घटलं आहे. पेरण्या घटल्या तर उत्पादनही घटणार त्यामुळे राज्यावरची दुष्काळाची छाया आणखी गडद होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेची कडक कारवाई ; दुकानासमोर डस्टबिन नसेल तर थेट 5 हजारांचा दंड!

Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; सिगारेट न दिल्याच्या रागातून दुकान फोडलं

Flight Crash : अहमदाबादच्या घटनेची पुनरावृत्ती ; विमान उड्डाणानंतर काही क्षणातच कोसळले आणि...

Saina Nehwal - Parupalli Kashyap : सायना नेहवाल-पारूपल्ली कश्यप विभक्त; सायनाने केली पोस्ट शेअर