व्हिडिओ

मुंबईहून आलेले विमान धुक्यामुळे अर्धा तास संभाजीनगरवर घिरट्या घालून परतले; 3 तासांनी पुन्हा आगमन

Published by : Team Lokshahi

संभाजीनगरला धुक्यामुळं विमानसेवा विस्कळीत झाली आहे. मुंबईहून आलेलं विमान माघारी परतलं. इंडिगो कंपनीची विमानफेरी रद्द करण्यात आलेली आहे. खराब वातावरणामुळे मुंबईवरून आलेले विमान अर्धा तास घिरट्या घालून मुंबईला परतले. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी मुंबईहून उड्डाण घेतल्यानंतर एअर इंडियाचे विमान सकाळी 6 ते 6.30 संभाजीनगरच्या आकाशात घिरट्या घालत होते. मुंबईहून येणारे इंडिगो विमान धुक्यामुळे रद्द करण्यात आले. विमानतळावर दृश्य मानतात कमी झाल्याने धावपट्टीवर उतरण्यासाठी विमानाला सिग्नल मिळत नव्हता. मुंबईला जाणारे 113 प्रवासी विमानाची वाट पहात बसले.

शिवाजी पार्कात PM नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ठाकरेंची 'राज'गर्जना; म्हणाले,"समुद्रात शिवछत्रपतींचा पुतळा..."

"भारताच्या स्वातंत्र्यानंतर काँग्रेसला बंद केलं असतं, तर..."; शिवाजी पार्कमध्ये PM नरेंद्र मोदींनी केला मोठा खुलासा

"शिवसेनाप्रमुखांची डरकाळी शिवाजी पार्कमध्ये घुमायची, पण आज उबाठाने..." CM शिंदेंची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Daily Horoscope 18 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे दारिद्र्य दूर होऊन येतील चांगले दिवस; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 18 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना