Siddhi Naringrekar
उन्हाळ्यात शरीराला पाण्याची खूप जास्त आवश्यकता असते.
पाणी शरीरासाठी खूप फायद्याचे असते.
आपल्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवू न देण्यासाठी फळांचा आहार करु शकता
कलिंगड हे आपल्या शरीसाठी उपयुक्त आहे. ते उष्माघातापासून बचाव करण्यास मदत करते.
स्टॉबेरी यामध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, मॅंगनीज आणि फोलेट असते.
टोमॅटोमध्ये 94 टक्के पाणी असते आणि ते शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवण्यास खूप मदत करते.
सफरचंद हे फळ जवळपास वर्षभर सहज उपलब्ध असते. उन्हाळ्यात सफरचंद खाणं हे फायद्याचे
शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ब्रोकोली खूप मदत करते.
काकडी खाल्ल्याने उष्माघाताचा धोकाही कमी होतो. एवढेच नाही तर यामध्ये पोटॅशियम देखील असते.
मशरूम व्हिटॅमिन बी 2 आणि डीचा देखील चांगला स्रोत आहे. त्यात 92 टक्के पाणी असते.