Siddhi Naringrekar
नारळाचे पाणी आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहे.
उन्हाळ्यात तर त्याचा जास्त फायदा होतो.
मात्र नारळ पाण्यापेक्षा जास्त त्याच्या आतली मलई फायद्याची असते.
आपल्या संपूर्ण शरीरास निरोगी ठेवण्यात खूप उपयुक्त आहे.
आपल्या पोटात गॅस बनला असेल. तर आपण त्याचा वापर केला पाहिजे
मलई शरीर हायड्रेट करून नैसर्गिक मार्गाने प्रतिकारशक्ती वाढवते.
कोलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यासाठीसुद्धा मलईचा उपयोग होतो.
नारळ पाण्यासोबत मलईसुद्धा तितकीच फायद्याची आहे.