Culinary Heritage: शिवरायांच्या काळात कोणते मसाले आवर्जून वापरले जात असत?

Dhanshree Shintre

छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात.

आजही अनेक लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाबद्दल जिज्ञासू आणि माहिती मिळवण्यास उत्सुक असतात.

तुम्हाला माहिती आहे का, महाराजांच्या काळात कोणते खास मसाले त्यांच्या जेवणात वापरले जात असत?

शिवरायांच्या काळात मिरची आजच्या प्रमाणे सहज उपलब्ध नव्हती, त्यामुळे तिचा वापर मर्यादित होता.

शिवरायांच्या काळात जेवणात मुख्य तिखट मसाला म्हणून काळी मिरीचा वापर केला जात असे.

शिवरायांच्या काळात आलं आणि लसूण देखील त्यांच्या पाककलेत मोठ्या प्रमाणात वापरले जात असे.

शिवरायांच्या काळात पाककलेत आलं आणि लसणाचा वापर जास्त प्रमाणात केला जात असे.