Siddhi Naringrekar
अनेकजण पाय दुखत असल्यास गरम मीठाच्या पाण्यात पाय टाकून बसतात
गरम मीठाच्या पाण्यात पाय ठेवून बसल्याने अनेक फायदे होतात
स्नायूंना आराम मिळतो
रक्ताभिसरण सुधारते
पायांची सूज कमी करण्यास मदत होते
पाय दुखत असल्यास गरम मीठाच्या पाण्यात ठेवल्याने पायांना आराम मिळतो
सांधेदुखीपासून आराम मिळतो
पायांची त्वचा मऊ होते