Aaditya Thackeray : आपली माणसं जर दिल्लीत, विधानभवनात पाठवली नाही तर आपलं विधानभवन पुढच्यावर्षी गुजरातला नेऊन ठेवतील

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत आहेत. आता आदित्य ठाकरे म्हणाले की, आज आपल्याला मुंबईकर म्हणून विचार करायचा आहे. हे सगळं जे चाललं आहे ते सर्व भयानक प्रकार चाललेला आहे.

आज जर आपण आपल्या हक्काची लोक, आपली माणसं या दिल्लीत पाठवली नाहीत आणि विधानभवनात पाठवली नाही तर आपलं विधानभवन देखील पुढच्यावर्षी गुजरातला नेऊन ठेवतील आणि हे मी खोटं बोलत नाही. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com