मोदींवर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं - चंद्रकांत पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सूर्य, चंद्र आणि धूमकेतू तर गेल्या काही काळात निरमा वॉशिंग पावडरचं उत्पादन सुरू केलं आहे. महाराष्ट्राचे कर्तबगार, कर्तव्य तत्पर गृहमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची लूट थांबवण्यासाठी केलेली विनंती.बाजार बुणगे सरकारात आहेत.आपल्या सोबत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई कधी करणारं? नरेंद्र मोदी तेजस्वी सूर्य आहेत. देशात प्रकाश मोदींमुळेच पडलाय. संध्याकाळी शीतल चांदणं मोदींमुळेच पडतं. नद्या वाहतायत, समुद्र उसळतोय तेही मोदींमुळेच होतंय. आम्ही जो श्वास घेतोय, जी हवा आहे, ती मोदींमुळेच आहे. असे राऊत म्हणाले.
याच पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत यांना तुरुंगात जावं लागल्याने त्यांची पातळी घसरली आहे. . मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान झाल्यापासून देश वेगाने प्रगती करत आहे. संजय राऊतांना फार गांभीर्याने घेण्याचं काही कारण नाही. असे पाटील म्हणाले.
तसेच आजही सर्वांनी मोदींना जगातील सर्वात सर्वोच्च नेते म्हणून गौरवलं आहे. भारताची अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांकावर गेली. हे जगाला माहिती आहे. अशा माणसावर टीका करणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.