'मनोज जरांगेंनी श्रद्धा-सबुरी बाळगली तर शेवट गोड होईल' दीपक केसरकरांची विनंती

'मनोज जरांगेंनी श्रद्धा-सबुरी बाळगली तर शेवट गोड होईल' दीपक केसरकरांची विनंती

मनोज जरांगे पाटीलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम २४ ऑक्टोंबरला संपणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील आक्रमक झाले आहे.
Published by :
shweta walge

मनोज जरांगे पाटीलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम २४ ऑक्टोंबरला संपणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. तर दुसरीकडे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आणखी थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पण, मनोज जरांगे पाटील यांनी थोडं सावकाश घ्यावं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच सरकारची तळमळ आहे. पण, आणखी थोडा वेळ देण्याची गरज आहे. थोडीशी श्रद्धा-सबुरी बाळगली तर शेवट गोट होईल अशी मला खात्री आहे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

'मनोज जरांगेंनी श्रद्धा-सबुरी बाळगली तर शेवट गोड होईल' दीपक केसरकरांची विनंती
जरांगेंच्या सभेदरम्यान गोंधळ! बोलू न दिल्यास आत्महत्या करण्याची तरुणाची धमकी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पण, मनोज जरांगे पाटील यांनी थोडं सावकाश घ्यावं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच सरकारची तळमळ आहे. पण, आणखी थोडा वेळ देण्याची गरज आहे. थोडीशी श्रद्धा-सबुरी बाळगली तर शेवट गोट होईल अशी मला खात्री आहे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com