'मनोज जरांगेंनी श्रद्धा-सबुरी बाळगली तर शेवट गोड होईल' दीपक केसरकरांची विनंती
मनोज जरांगे पाटीलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम २४ ऑक्टोंबरला संपणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील आक्रमक झाले आहे. तर दुसरीकडे सरकारमधील मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आणखी थोडा वेळ देण्याची विनंती केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पण, मनोज जरांगे पाटील यांनी थोडं सावकाश घ्यावं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच सरकारची तळमळ आहे. पण, आणखी थोडा वेळ देण्याची गरज आहे. थोडीशी श्रद्धा-सबुरी बाळगली तर शेवट गोट होईल अशी मला खात्री आहे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. पण, मनोज जरांगे पाटील यांनी थोडं सावकाश घ्यावं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच सरकारची तळमळ आहे. पण, आणखी थोडा वेळ देण्याची गरज आहे. थोडीशी श्रद्धा-सबुरी बाळगली तर शेवट गोट होईल अशी मला खात्री आहे, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.