Rajasthan Election : राजस्थानमध्ये जादुगराची जादू संपली आहे, ताईत तुटला; कोण म्हणाले असं?

Rajasthan Election : राजस्थानमध्ये जादुगराची जादू संपली आहे, ताईत तुटला; कोण म्हणाले असं?

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, जादुगराची जादू संपली आहे, ताईत तुटला आहे.भाजपा या निवडणुकीत मोठ्या बहुमताने जिंकेल. असे म्हणत त्यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com