Maharashtra Rain : राज्यात अवकाळी पावसाचे संकट; हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Rain : राज्यात अवकाळी पावसाचे संकट; हवामान विभागाचा अंदाज

राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम आहे. अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान झाले होते.

वादळी वाऱ्यासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागामध्ये गारपीठ झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com