मुंबईतील महापालिका शाळांमध्ये 'प्रभू श्री राम' विषयावर विविध स्पर्धा घ्या मुंबई उपनगर पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहील आहे.
भारतीय स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत "हर घर तिरंगा" साजरा करण्याच्या सूचना शासनाकडून प्राप्त झाल्यात. या अनुषंगाने अमरावती महानगरपालिकाकडून प्रांगणात पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.