"कापसाला, सोयाबीनला, संत्र्याला भाव नाही. भाव आहे तो, गद्दार आमदाराला आणि खासदाराला. आमदाराचा भाव ५० कोटी आणि खासदाराचा भाव १०० कोटी. पण तुम्हाला भाव नाही"
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी इतिहासकारांना भारतीय संदर्भात इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचे आवाहन केले आहे आणि त्यांना सरकार पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले आहे.