मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना ओबीसींमध्ये आरक्षण न मिळण्यामागे देवेंद्र फडणवीसच असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
मंत्रिपद मिळाले नसल्याने बच्चू कडू नाराज असल्याच्या बातम्या अनेकदा आल्या होत्या. त्यांनी ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली होती. यावर बच्चू कडूंनी भाष्य केले आहे.
आमदार बच्चू कडू मविआत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. नवनीत राणा यांच्याविरोधात कडू उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.