मुंबईतील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाडवा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीबाबत मोठी घोषणा केली आहे.
ज्या ठिकाणी स्थानिक भूमीपुत्रांचा प्रकल्पाला विरोध असेल त्या ठिकाणी शिवसेना पक्ष नेहमीच जनतेच्या बाजूने राहिली अशी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षपमुख उध्दव ठाकरे यांची भूमिका आहे.