भारताने तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान इंग्लंडवर पाच गडी आणि ४७ चेंडू राखून मात केली. भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत २-१ अशी सरशी करत विजय मिळवला आहे. ऋषभ पंतचे दमदार शतक आणि हार्द ...
रोहित शर्मानंतर टीम इंडियाचा कर्णधार कोण असणार? याबाबत अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. अशातच भारताचा माजी क्रिकेटर सुरेश रैनानं यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुल्लानपूरमध्ये झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा पराभव केला. परंतु, सामना संपल्यानंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्यावर मोठी कारवाई करण्यात आलीय.
दिल्ली कॅपिटल्सविरोधात झालेल्या सामन्यात मुंबईच्या रोमारियो शेफर्डने १० चेंडूत ३९ धावा कुटल्या. तसंच अन्य फलंदाजांनी केलेल्या धावसंख्येच्या जोरावर मुंबईने दिल्लीचा २९ धावांनी पराभव केला.