आदिनाथ कोठारे यांनी एक अनोखी गोष्ट मांडत प्रेक्षकांच्या भेटीस एक चित्रपट आणला आहे. 'पाणी' हा विषय किती जिव्हाळ्याचा असू अशकतो हे या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला.
मविआ-मनसेच्या सत्याच्या मोर्चात बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करुन दिली. यावर अमित साटम काय म्हणाले? जाणून घ्या...
आज मतचोरीविरोधात मविआ आणि मनसेचा सत्याचा मोर्चा सुरु झाला असून या मोर्चाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरद पवार देखील सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी भाषण केलं आहे.