भारतासाठी अर्थव्यवस्थेला दिलासा देणारी मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने काही वर्षांपूर्वी भारतावर घातलेल्या टॅरिफबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
इराण आणि इस्त्राईल यांच्यात वाद सुरु असताना अमेरिकेने इराणच्या 3 आण्विक केंद्रांवर हल्ला केला आहे. आता इराणने त्यांच्या सरकारी माध्यमातून थेट अमेरिकेला इशारा दिला आहे.
2015 मध्ये नेपाळमध्ये जे भूकंपाचे धक्के जाणवले होते त्यावेळी नैसर्गिक आपत्तीच्या काळात नेपाळी लोकांना अमेरिकेने तात्पुरता संरक्षित स्थिती (TPS)चा दर्जा दिला होता.