नाशिक आणि मुंबईच्या जवळ पर्यटक सध्या वन डे पिकनिकसाठी “अशोका” धबधब्याला मोठ्या संख्येने भेट देत आहेत. या धबधब्याला अशोक नाव कसे मिळाले, त्याची रंजक कथा आहे. मुंबईपासून अंतर जवळपास २०० किलोमीटर अंतरावर ...
मागील आठवड्यापासून राज्यात सर्वत्र दमदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, आणि गडचिरोलीला रेड अलर्ट जारी करण्यात आला.