लग्न सोहळा हा फक्त वधु-वराच्या आयुष्यातलाच नाही तर त्यांच्या घरच्यांच्या आयुष्यातलाही मोठा आणि महत्वाचा दिवस असतो. मूल जन्माला आल्यानंतर त्याच्या मृत्यूपर्यंत विविध संस्कार केले जातात. या १६ संस्कारां ...
लग्नात हळदीला स्वतःचे महत्त्व आहे, हा भारतीय परंपरेचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. जवळजवळ प्रत्येक धर्माचे लोक गाठ बांधण्यापूर्वी शरीरावर हळद लावतात, हे शुभ मानले जाते. आपण कधी विचार केला आहे का की ह ...
मोहम्मद पैगंबर आणि देव देवतांबद्दल वाईट शब्दाचा प्रयोग केल्यास फौजदारी कारवाई करण्यासाठी कायद्याची गरज असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे भुसावळ येथील जाहीर सभेत वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्रात गावोगावी वैशिष्टपुर्ण गणपतींची प्रतिस्थापना होते. त्यातचं एक अनोखी कहानी असणारा धुळ्यातील खुनी गणपती या गणपतला हे नाव कसं पडलं? जाणून घ्या...
जे त्यांना मतदान करतात, काँग्रेस त्याच लोकांचा विकास करतं, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. ते कल्याणमध्ये कपिल पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारसभेत बोलत होत ...