भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी मोठे वक्तव्य केले आहे. मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी आगामी T20 विश्वचषक 2024 बद्दल देखील सांगितले.
भारतीय पुरुष क्रिकेट संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीत बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव करून सुवर्णपदकाच्या सामन्यात प्रवेश निश्चित केला आहे.
भारताच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सेनापती बाबर आझम तंबूत परतल्यानंतर इतर सैनिकांनी भारताच्या गोलंदाजीपुढे शरणागती पत्कारली.