राज्यातील सत्ता संघर्षाच्या पेचावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी सुरु झाली. तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठानं आज शिवसेना, शिंदे गट आणि राज्यपालांच्या वतीनं बाजू मांडणाऱ्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला.
Maharashtra Political Crisis : राज्याचा शिंदे सरकार आणि उद्धव ठाकरे गटामध्ये सुरु असलेल्या वादासंदर्भात सर्वांच्या नजरा आज सर्वोच्च न्यायालयाकडे लागल्या होत्या.