महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये होणार असून, या अधिवेशनात राज्यातील विविध प्रश्नांवर सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप पाहायला मिळणार आहे.
पावसाळ्यात कपडे नीट वाळत नाहीत आणि ओलसर कपड्यांचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर होतो. याच्यामुळे त्वचेवर खाज येते ती खाज कमी करण्यासाठी यासाठी हे उपाय नक्की ट्राय करा.