Amit Thackeray on Toll : टोल प्रश्नावरुन अमित ठाकरेंचा हल्लाबोल

टोल प्रश्नावरून अमित ठाकरेंचा हल्लाबोल केलेला आहे. टोलवर येणाऱ्या वाहनांच्या संख्येत झोल झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Published by :
Team Lokshahi

टोल प्रश्नावरून अमित ठाकरेंचा हल्लाबोल केलेला आहे. टोलवर येणाऱ्या वाहनांच्या संख्येत झोल झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. सरकारी आकडेवारीपेक्षा टोलवर 5 पट जास्त वाहनं दाखवली जातात. पिवळी लाईन काय झोपण्यासाठी मारलीय का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com