Farmer's Protest : सीमेवर पोलीस-शेतकऱ्यांमध्ये संघर्ष, पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अश्रू धुराचा मारा

शेतकरींच वादळ हे दिल्लीच्या सीमेवर धडकलं आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यासाठी सीमेवर मात्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre

शेतकरींच वादळ हे दिल्लीच्या सीमेवर धडकलं आहे. शेतकऱ्यांचा मोर्चा रोखण्यासाठी सीमेवर मात्र मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सीमेवर पोलीस शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष चालू आहे. पोलिसांकडून शेतकऱ्यांवर अश्रू धुराचा मारा करण्यात आला आहे. शेतकरी शंभू सीमेवर दाखल झाले आहेत. परंतु, पोलिसांनी शेतकऱ्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. तर शेतऱ्यांनी मागे हटण्यास नकार दिला. त्यामुळे आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com