Dada Bhuse यांनी सांगितले समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेचं कारण...

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे.
Published by :
Team Lokshahi

दादा भुसे यांनी समृद्धी महामार्गावरील दुर्घटनेचं हे कारण सांगितले. समृध्दी महामार्ग सुरू झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून या महामार्गावर अनेक ठिकाणी अपघात होऊन कित्येक लोकांचा जीव गेल्याचं समोर आलं आहे. अशात आता आणखी एक मोठी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली. त्यामुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com