Raj Thackeray on EVM: 'आवाज येतो मत कोणाला जातं कळत नाही', मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईव्हीएमवर संशय

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईव्हीएमवर संशय आहे.
Published by :
Team Lokshahi

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना ईव्हीएमवर संशय आहे. ते म्हणाले 'मतदानानंतर फक्त आवाज येतो मत कोणाला जातं कळत नाही' जगभर मतदान शिक्क्यावर होतं तर आपणच ईव्हीएम घेऊन का बसलोय? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले, 'राज ठाकरेंना आधी EVM पटलं होतं आता पटत नाही'

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com