Maharashtra NCRB Report 2022 : भ्रष्ट्राचारानंतर दंगलीतही महाराष्ट्र देशात अव्वल

महाराष्ट्राने दंगलीच्या घटनांमध्ये देशभरात पहिले स्थान पटकावले आहे. देशात बिघडत चाललेल्या सामाजिक सलोख्याचे सर्वात वाईट परिणाम महाराष्ट्रावर झाले आहेत.
Published by :
Team Lokshahi

महाराष्ट्राने दंगलीच्या घटनांमध्ये देशभरात पहिले स्थान पटकावले आहे. देशात बिघडत चाललेल्या सामाजिक सलोख्याचे सर्वात वाईट परिणाम महाराष्ट्रावर झाले आहेत. 2022 मध्ये विविध गुन्हेगारी घटनांबाबत राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने नुकतीच नवीन आकडेवारी जाहीर केली. यात महाराष्ट्रात दंगलीचे तब्बल 8,218 गुन्हे दाखल झाले आहेत. हत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी, तर 'पोक्सो'च्या गुन्ह्यांमध्येही राज्यात वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com