Kiran Samant रत्नागिरीतून लोकसभा लढणार? ठाकरे गटाचा पाठिंबा मिळणार? उदय सामंत यांचे विधान

रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे.
Published by :
Team Lokshahi

रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून उदय सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. लोकसभेला किरण सामंत उभे राहिले तर हमखास निवडून येतील. त्यांच्यामागे ठाकरे गटही उभा राहिल असं विधान सामंतांनी केलं आहे. भाजपकडून निलेश राणे लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत. तर ठाकरे गटाकडून विनायक राऊत निवडणूक लढणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com