Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप

शिंदे-फडणवीस सरकारवर मनोज जरांगे पाटील यांनी मोठा आरोप केला आहे.

जालना : सरकार खूप मोठे षडयंत्र रचणार आहे. आपल्यावर ट्रॅप लावला जातोय, असा मोठा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. काही मराठा समन्वकांचं नाव न घेता जरांगेंनी टीका केली आहे. त्यांना मी आतून खपत नाही, अशा लोकांना सरकार हाताशी धरत आहे. सरकारने काही मंत्र्यांनी त्यांना हाताशी धरलंय. हिंसाचार सुद्धा हीच मंडळी घडून आणणार आणि डाग मराठ्यांना लावणार, असेही जरांगेंनी म्हंटले आहे. तसेच, एकदा आरक्षण मिळाल्यानंतर मी डोंगरात किंवा हिमालयात जाईन, असेही त्यांनी सांगितले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com