‘माझं घर जळत होते, पोलिसांना मी सतत फोन केले, पण…; क्षीरसागरांनी मांडली व्यथा

बीड जाळपोळप्रकरणी विधानसभेत चर्चा करण्यात आली आहे.

नागपूर : बीड जाळपोळप्रकरणी विधानसभेत चर्चा करण्यात आली आहे. जाळपोळ प्रकरणाचा मास्टरमाईंड लवकर शोधा, अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली. तर, बीड जाळपोळप्रकरणी आधीच गोपीनीय माहिती होती, असा आरोप जयंत पाटलांनी केला असून अजून एसआयटी स्थापन का केली नाही, असा सवालही उपस्थित केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देत आरोपींवर कारवाई केली जाईल तर 2 दिवसांत एसआयटी स्थापन करणार असल्याचं फडणवीसांनी सांगितले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com