संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यातलं महायुती सरकार हे दिल्लीने तयार केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे या सरकारमधील मदारी असून उरलेले दोघं त्यांची दोन माकडं आहेत. या शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली आहे. राज्यातलं हे सरकार देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आणलेलं नाही तर ईडी आणि सीबीआयने तयार केलेलं आहे. असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.