Maharashtra Unseasonal Rain : राज्यात अवकाळी पावसाचं थैमान काही दिवस राहण्यााची शक्यता

राज्यात अवकाळीमुळे एक लाख हेक्टरचं नुकसान झाले आहे. पाऊस, गारपिटीचा 16 जिल्ह्यांतील 91 तालुक्यांना फटका बसला आहे.
Published by :
Team Lokshahi

राज्यात अवकाळीमुळे एक लाख हेक्टरचं नुकसान झाले आहे. पाऊस, गारपिटीचा 16 जिल्ह्यांतील 91 तालुक्यांना फटका बसला आहे. बुलढाणा, नाशिक जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला आहे. अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मदतीबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com