ठाकरे - पवार भेटीमागे नेमकं काय? जितेंद्र आव्हाड म्हणतात..

बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकरणात सुनील तटकरेंनी पक्षातून काढून टाकायची धमकी दिली होती, मात्र शरद पवार त्यावेळी पाठिशी राहिले होते, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाडांनी केलाय.
Published by :
Team Lokshahi

बाबासाहेब पुरंदरेंच्या प्रकरणात सुनील तटकरेंनी पक्षातून काढून टाकायची धमकी दिली होती, मात्र शरद पवार त्यावेळी पाठिशी राहिले होते, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाडांनी केलाय. पुरंदरेंबाबतच्या वक्तव्यावेळी माफी मागण्यासाठी आपल्यावर दबाव होता, असंही आव्हाड म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com