बीडच्या राजकारणात ट्विस्ट,क्षीरसागर कुटुंबात फूट एक भाऊ पवार गटात तर दुसरा अजितदादांकडे

बीड जिल्ह्यातील राजकारण आजपर्यंत नेहमीच काका-पुतण्याच्या वादावरून चर्चेत राहिले आहे.
Published by :
Team Lokshahi

बीड: बीड जिल्ह्यातील राजकारण आजपर्यंत नेहमीच काका-पुतण्याच्या वादावरून चर्चेत राहिले आहे. आधी गोपीनाथ मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे आणि आता जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यामुळे बीडचे राजकारण गाजले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुंडे कुटुंबातील काका-पुतण्याचे वाद संपले. मात्र, जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर यांच्यातील वाद अजूनही चर्चेत आहे.यातच आता योगेश क्षीरसागर यांच्या रुपाने भर पडताना दिसून येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com