महाराष्ट्र

भाजप नेते राम कदम आणि अतुल भातखळकर यांना अटक

Published by : Lokshahi News

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधी पक्षनेते आक्रमक होत, आहेत त्यांनी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. गृहमंत्र्यांबरोबरच खंडणीखोर ठाकरे सरकार हटाव, गृहमंत्री अनिल देशमुख भगाओ म्हणतं भाजप नेते अतुल भातखळकर आणि राम कदम यांनी दादर येथे तीव्र निदर्शने केली. या नंतर ते राज्यपालांच्या भेटीसाठी निघाले असताना मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

राम कदम यांनी या संदर्भात ट्विट करून माहिती दिली आहे. राज्यपालांना खंडणीखोर सरकारविरोधात निवेदन द्यायला जात असताना आम्हाला माटुंगा पोलिस ठाण्यात अटक करण्यात आली. असे कॅप्शन देत त्यांनी फोटो देखील ट्विट केले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस