महाराष्ट्र

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन टप्प्यात मदत येणार – राजेश टोपे

Published by : Lokshahi News

रवी जयस्वाल, जालना | ऑगस्ट महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यत राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन टप्प्यात मदत मिळणार असल्याची माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ऑगस्ट महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यत राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं राज्य सरकारनं दहा हजार कोटींचं पॅकेज जाहिर केलंय.मात्र शेतकऱ्यांना दोन टप्प्यात मदत दिली जाणार असून पहिला टप्पा हा दिवाळी आधी एनडीआरएफची मदत दिली जाणार आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारची मदत दिली जाणार असा निर्णय कॅबिनेट मिटिंग मध्ये घेण्यात आला अशी माहती टोपे यांनी दिलीये.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Heavy Rain Alert : महाराष्ट्रानंतर आता 'या' राज्यात धुवांधार पावसाची एंट्री! येणारे चार दिवस सलग झोडपणार; 'या' जिल्ह्यांमध्ये IMD ने जारी केला अलर्ट

Saath Nibhana Saathiya Gopi Bahu : 'साथ निभाना साथिया' फेम 'गोपी बहू'ने गुपचुप केले लग्न, जाणून घ्या कोण आहे? जियाचा नवरा

GST Slab : आता अनेक वस्तूंवरील कर दर कमी होणार! GST चे चार पैकी दोन स्लॅब रद्द होणार; सर्वसामान्यांना मोठा दिलासा

Uttar Pradesh Crime : नोरा फतेहीसारखी फिगर मिळवण्यासाठी पतीने केला पत्नीचा छळ; नेमकं प्रकरण काय?