महाराष्ट्र

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन टप्प्यात मदत येणार – राजेश टोपे

Published by : Lokshahi News

रवी जयस्वाल, जालना | ऑगस्ट महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यत राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दोन टप्प्यात मदत मिळणार असल्याची माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

ऑगस्ट महिन्यापासून ते सप्टेंबरपर्यत राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं राज्य सरकारनं दहा हजार कोटींचं पॅकेज जाहिर केलंय.मात्र शेतकऱ्यांना दोन टप्प्यात मदत दिली जाणार असून पहिला टप्पा हा दिवाळी आधी एनडीआरएफची मदत दिली जाणार आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात राज्य सरकारची मदत दिली जाणार असा निर्णय कॅबिनेट मिटिंग मध्ये घेण्यात आला अशी माहती टोपे यांनी दिलीये.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?