महाराष्ट्र

स्मशान भूमी अभावी उघड्यावर करावे लागतात अंत्यसंस्कार!

Published by : Lokshahi News

मढ गावाची लोकसंख्या तेराशे असून पावसाळ्यात गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाला तर त्या व्यक्तीवर माळरानावर अथवा रस्त्याच्या कडेला , तर उन्हाळ्याच्या दिवसात काळू नदीच्या किनारी खडकावर जाळले जाते. त्यामुळे नागरीकांची प्रचंड गैर सोय होत आहे.

काही वर्षापूर्वी पावसाळ्यामध्ये नदीला पूर आल्याने असच जाळलेले प्रेत नदीमध्ये वाहूनगेल्याचा प्रकार घडला , अनेक वेळा तर पावसाळ्यामध्ये मृत व्यक्ती वरती ताडपत्री टाकून त्याचा आडोसा केला जातो , मात्र आगीमुळे तो जळून गेल्याचे घटना घडल्या आहेत , गावासाठी एकदा स्मशानभूमीसाठी निधी मंजूर झाला होता मात्र जागेअभावी तो परत गेला आहे , जागेअभावी तो प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये , स्मशान भूमीचा प्रश्न सोडवण्या साठी प्रयत्न सुरू असून तसे झालेच नाही तर वन खात्याने मागणी करू असे जागा उपलब्ध करू ग्रामसेविका शिल्पा भोईर त्यांनी सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nagpur : नागपुरात उड्डाणपुलाच्या खोदकामावेळी सापडला सांगाडा

Akash Deep : इंग्लंड दौऱ्यावरून परतताच आकाशदीपने खरेदी केली नवीन कार, बहिणींबरोबर फोटो केले शेअर

Delhi Rain : दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा; अनेक भागात साचलं पाणी

Dadar Kabutar Khana : दादर कबुतरखान्याजवळ कबुतरांसाठी गाडीच्या टपावर खाद्य VIDEO