महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ सरकारच्या भेटीसाठी मुंबईला रवाना

एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर अधिकृत जीआर सरकारकडून जारी करण्यात आला आहे. परंतु, मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम असून सरसकट आक्षणाची मागणी केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर अधिकृत जीआर सरकारकडून जारी करण्यात आला आहे. हा जीआर घेऊन अर्जुन खोतकर यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत उपोषण मागे घेण्याची विनंती सरकारकडून केली. परंतु, मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम असून सरसकट आक्षणाची मागणी केली आहे. तर, सरकारकडून जरांगे पाटलांना चर्चेचे आमंत्रण देण्यात आले. सरकारचे हे आमंत्रण मनोज जरांगे पाटील यांनी स्वीकारले आहे. यानुसार जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चा करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे. सरसकट मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ही भेट असणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Harbour Line : हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक बंद

Latest Marathi News Update live : पुण्यात अमली पदार्थांचा सुळसुळाट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला जाईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य