राजकारण

Rajasthan Election : राजस्थानमध्ये जादुगराची जादू संपली आहे, ताईत तुटला; कोण म्हणाले असं?

Published by : Siddhi Naringrekar

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत म्हणाले की, जादुगराची जादू संपली आहे, ताईत तुटला आहे.भाजपा या निवडणुकीत मोठ्या बहुमताने जिंकेल. असे म्हणत त्यांनी भाजपाला जोरदार टोला लगावला आहे.

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद

Shambhuraj Desai : 4 तारखेला जेव्हा निकाल लागेल तेव्हा चांगल्या मताधिक्याने माननीय नरेश म्हस्के साहेब निवडून येतील

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?