ताज्या बातम्या

रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाली

रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाल्याची माहिती मिळत आहे. या बोटीत एकूण पाच जण होते. तिंघाना वाचवण्यात यश आलं असून दोन जण अद्यापही बेपत्ता आहे.

Published by : Siddhi Naringrekar

रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात बोट बुडाल्याची माहिती मिळत आहे. या बोटीत एकूण पाच जण होते. तिंघाना वाचवण्यात यश आलं असून दोन जण अद्यापही बेपत्ता आहे. ही बोट नेमकी कशी बुडाली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. छोट्या बोटीने मासेमारी करण्यासाठी ही बोट निघाली होती.

पाच जण मासेमारीसाठी रत्नागिरीच्या भाट्ये समुद्रात उतरले होते. मासेमारी सुरू असतानाच अचानक ही बोट बुडाली. तातडीने बचाव कार्य सुरू झाले. या बोटीमध्ये एकूण पाच जण होते, त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. तर अद्यापही दोन जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Indian Railway Ticket Booking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; आता मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीवर अजुनही प्रश्नचिन्ह? मनसे-ठाकरे गटाच्या युतीमध्ये मोठा ट्वीस्ट

Texas Flood Update : अमेरिकेतील टेक्सासमध्ये मुसळधार पावसाचा कहर; 78 जणांचा मृत्यू, 41 बेपत्ता