व्हिडिओ

राहुल गांधींचे मोदींबाबत 'ते' विधान; फडणवीस म्हणाले...

जयपूर : क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. यावरुन राहुल गांधी यांनी केलेल्या विधानाची चर्चा रंगली होती.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जयपूर : क्रिकेट विश्वचषक २०२३ चा अंतिम सामन्यात भारताचा पराभव झाला. यावरुन कॉंग्रेस खासदार राहुल गांधी यांनी टीम इंडिया वर्ल्डकप फायनल जिंकणार होती. पण, पनवती सामना बघायला आल्यानं संघ हरला, असे म्हंटले होते. राहुल गांधींचा रोख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर आता देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर पलटवार केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्री आज नवी मुंबई विमानतळाची पाहणी करणार

Latest Marathi News Update live : महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक यादीत स्थान

Horoscope |'या' राशीच्या लोकांचा दिवस जाणार अतिशय चांगला, तर काहींना धनलाभाची शक्यता, जाणून घ्या कसा आहे आजचा दिवस ?

Aajcha Suvichar - आजचा सुविचार