Ahilyabai Holkar: अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल 'या' न माहित असलेल्या गोष्टी, जाणून घ्या...

Ahilyabai Holkar: अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल 'या' न माहित असलेल्या गोष्टी, जाणून घ्या...

अहिल्यादेवी या भारतातील, माळव्याच्या जहागीरदार असलेल्या होळकर घराण्याच्या ‘तत्त्वज्ञानी राणी’ म्हणून ओळखल्या जातात.
Published by  :
Team Lokshahi

शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले मराठा साम्राज्यमध्ये जर लोकहितवादी आणि समाजाला सुधारणार काम केले असेल तर अहिल्याबाई होळकर यांनी. विधवा असून त्याकाळात त्यांनी जे काम केले आहे त्याची आज पण वाहवा होते. माळव्यात अहिल्याबाई होळकर आज पण खूप सन्मान आहे.

जाणून घेऊया अहिल्याबाई होळकर यांच्याबद्दल 'या' न माहित असलेल्या गोष्टी

1. आपला नवरा , सासरा आणि मुलगा याच्या मृत्यूचे दुःख घेऊन त्यांनी आपले राज्य सुरक्षित राखले.

2. माळव्यात आज पण जी सम्रद्धी आणली आहे ती अहिल्याबाईंनी केलेय कामाची पावती.

3. पूर्ण भारतात औरंगझेब ने जी हिंदू मंदिरे पाडली त्याचा जीर्णोद्धार करून पुन्हा सन्मान ने उभी केली.आज आपण वाराणसी किंवा काशी ल जे विश्वनाथ जे मंदिर पुजतो ते त्यांनीच बांधले.

4. अनेक ठिकाणी यात्रेकरू, तिर्थकरू सामान्य माणसांना धर्मशाळा चे मोठे जाळे विणले. आज पण पंढरपूर ल भीमा नदीच्या तीरी ही धर्मशाळा दिसते.

5. अनेक लोकांना घर बांधून दिले, अनाथालय बांधली. पण स्वतः मात्र महेश्वरी इथे एका सामान्य घरात राहिल्या. जेंव्हा अनेक संस्थानिक स्वतःच्या आलिशान वाडे बांधून श्रीमंतीचा थाट मुरवत होते त्यावेळी अनेक लोकुपोयागी कामे करून जगाला थक्क केले.

6. अहिल्याबाई च्या आदेश न्युसार त्या काळात त्यांच्या सैनिकांनी कधी ही लुटालुट केली नाही.

7. अनेक लोकांना सामुदायिक शिक्षा देण्याची प्रथा त्यांनी थांबवली.

8. अनेक कैद्यांना फक्त शपथ देऊन कैदेतून सोडले विशेष म्हणजे हे कैदी परत गुन्हेगारीच्या वाटेस गेले नाही.

9. सातबारा च मूळ संकल्पना अहिल्याबाई यांचीच.

10. शेतकरीच विकास तर देशाचं विकास ही कल्पना त्यांचीच.

11. व्यापारीना फक्त एकच कर लावला आणि त्यांना व्यापारास उत्तेजन दिले.महेश्वरी च कापड उद्योग नावारुपास आला तो अहिल्या बाई मुळे.

12. अशी न्यायदाना्या मध्ये कधीही कोणाची बाजू घेतली नाही. त्यांच्या मुलाने गैरवर्तन केले म्हणून त्यांनीच त्याच्या मुलाला शिक्षा देऊन ठार मारले.

13. त्यांची साधी राहणी पाहून अनेक श्रीमंत लोकांनी बडेजवपणा बंद केलं.

14. त्यांनी कधीही झोपताना पलंग किंवा गा वापर केला नाही आणि तोंडत फक्त एकच शब्द असायचा तो म्हणजे "शिव"

15. त्यांनी देशात खालील ठिकाणी मंदिर बांधली(मुख्याता मशीद चे मंदिर केले)

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com