रायगड जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस धोक्याचे

रायगड जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस धोक्याचे

Published by :
Published on

रायगड जिल्ह्यासाठी पुढील 2 दिवस धोक्याचे असून जिल्ह्यात 10 व 11 जून रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही दिवस नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली असून दवाखाने ,औषधाची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. त्याच प्रमाणे शासकीय कार्यालये सुरू राहणार वित्त व जीवित हानी टाळण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले त्याच प्रमाणे नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com