Ajit Pawar : राज्य सरकार कशासाठी आणलं आहे?

अजित पवार आज छत्रपती पत्रकारांशी संवाद साधताना विचारला आहे. आज ते छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.
Published by :
shweta walge

समाजात तेढ निर्माण होणारे प्रकार वाढत आहेत. बेरोजगारी वाढत आहे, यातून तरुण आत्महत्येसारखे मार्ग स्वीकारत आहेत. राज्य सरकार कशासाठी आणल आहे. एकमेकांची उणीधुणी काढण्यासाठी आणलं आहे की लोकाभिमूख राज्य कारभार करण्यासाठी सरकार आणलं आहे. असा सवाल अजित पवार आज छत्रपती पत्रकारांशी संवाद साधताना विचारला आहे. आज ते छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत.

Ajit Pawar
Shrikant Shinde: 'उगाच वेगळं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू' भाजप- शिवसेना वादावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com