राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करणार असून 1500 कोटीस मान्यता देण्यात आली आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तत्काळ मदत करण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. आजच्या बैठकीत शेतकऱ्यांना आणि कंत्राटी ग्रामसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com